कस्तुरीमळवट चंदनाची उटी । रुळे माळ कंठी वैजयंती ।।
गोड तुझें रूप गोड तुझें नाम । देईं मज प्रेम सर्व काळ ॥ध्रु.॥ विठो माउलिये हा चि वर देईं । संचरोनि राहीं हृदयामाजी ॥२॥ तुका म्हणे कांहीं न मागे आणीक । तुझे पायीं सुख सर्व आहे ॥३॥
तुका म्हणे आतां गर्भ नये धरूं । औषध जें करूं फळ नव्हे ॥३॥
संत तुकाराम यांनी मानवी मूल्य जपत नम्रतेने, शांतपणे जनसेवा केली. त्यांनी फक्त लोकांना उपदेश दिला नाही तर, तो त्यांनी स्वतःही अंगीकारला आणि इतरांनाही सांगितला.
जेथें तेथें तुझीं च पाउलें । त्रिभुवन संचलें विठ्ठला गा ॥ध्रु.
तुका करी जागा । नको चाचपूं वाउगा ॥ आहेसि तूं आगा । अंगीं डोळे उघडी ॥३॥
तुका म्हणे नव्हे आणिकांसारिखा । तो चि माझा सखा पांडुरंग ॥५॥
भेऊं नये तेथें भेडसावूं कोणा । आवरूनि मना बंद द्यावा ॥२॥
He, who exhibits braveness by Placing his life at stake, earns recognition in the Culture and it is appreciated by his preceptor.
भंडारा डोंगरावर लाभलेल्या get more info एकांतात अंतर्मुख होऊन ते विचार करू लागले, तेव्हा माणसाच्या जीवनात निसर्गाचं स्थान किती महत्त्वाचं आहे, हे त्यांनी जाणलं.
संत तुकाराम हे भागवत हिंदू परंपरेचे महत्वाचे घटक मानले जातात, ज्याची सुरुवात महाराष्ट्रात नामदेव यांच्यापासून झाली आहे. ज्ञानेश्वर, नामदेव, जनाबाई, एकनाथ आणि तुकाराम खासकरुन महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायात आदरणीय आहेत. महाराष्ट्रातील वरील संतांच्या जीवनाबद्दलची माहिती भक्ती-विजय आणि भक्ती-लीलेमृत या महिपतींच्या लेखनातून प्राप्त झाली आहे.
वंदावे कवणासी निंदावें कवणासी । लिंपावें गगनासी कवण लिंपी